मौर्य साम्राज्यानंतर काय झाले?www.marathimahiti.com

अखेरचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची हत्या त्याच्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने ख्रि. पू. १८५ मध्ये एका लष्करी संचलनात केली व शुंग राजवंशाची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:11 ( 3 years ago) 5 Answer 42200 +22