राजांच्या आधी भारतावर कोणी राज्य केले?www.marathimahiti.com

महंमद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारताच्या जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले. महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला. महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले. त्याच्या वारसदारांनी काही वर्षे भारतावर राज्य केले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:31 ( 3 years ago) 5 Answer 67037 +22