रायगडाचे किल्लेदार कोण होते?www.marathimahiti.com

१७४९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकुत इस्तंबोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबतखानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मलिक जमरून हा हवालदार झाला (१६२१).

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:06 ( 3 years ago) 5 Answer 70498 +22