रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली?www.marathimahiti.com

1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले. खाजगी भाग धारकांना एकूण 5.54 कोटी रुपये (प्रतिशेअर 118.1 रु.) देऊन 1 जानेवारी 1949 ला रिझर्व बॅंक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 16:06 ( 3 years ago) 5 Answer 8358 +22