वस्तू विक्री कायदा 1930 चा उद्देश काय आहे?www.marathimahiti.com

जंगम मालाच्या खरेदीविक्री व्यवहाराचे नियमन करणारा अधिनियम. १९३० साली भारतीय जंगम विक्री अधिनियम स्वतंत्रपणे अस्तित्वात आला व त्यान्वये तत्पूर्वी या व्यवहाराचे नियमन करीत असलेली संविदा अधिनियमाची ७३ ते १२३ कलमे रद्द करण्यात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:34 ( 3 years ago) 5 Answer 31972 +22