Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
१९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला काही भागांना वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून ०२/०५/१९८३ रोजी घोषित केले गेले. ०६/११/१९९६ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.
१९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला काही भागांना वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून ०२/०५/१९८३ रोजी घोषित केले गेले. ०६/११/१९९६ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.
वायू प्रदूषणाची कारणे काय आहे ?
वायु प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (co), हायड्रोकार्बन्स (HC) व नायट्रोजन ऑक्साईडची (NO) उच्च पातळी निर्माण करतात. बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. निवासी व वाणिज्यिक कार्ये देखिल वायु प्रदूषणास हातभार लावतात.
वायू प्रदूषण कसे कमी करता येईल ?
सुस्थितीत असलेली वाहने चालवून, शक्य असेल तेथे पायी चालून, सायकलचा वापर करुन व सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर करुन, तुम्ही वायु प्रदूषण कमी करु शकता. टाकाऊ पदार्थ, केरकचरा व वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा. झाडे लावा आणि पर्यावरण हिताची नसलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा. वायु प्रदूषण कायद्यांना पाठींबा द्या व त्यांचे पालन करा. जेथे आपण राहतो तेथील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यामध्ये एकमेकास मदत करा.
वायु प्रदूषणाचे परिणाम कोणते ?
नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायु प्रदूषणाचा, शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. जरी वायु प्रदूषणासंबंधी व्यक्तिगत प्रतिक्रिया हया प्रदूषकांच्या प्रकारावर अवलंबून असल्या तरी, त्यामुळे व्यक्त होईल इतपत व्यक्तीस धोका निर्माण झाला आहे. वायु प्रदूषणामुळे दीर्घ कालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायु प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.