विभक्त कुटुंब अजूनही महत्वाचे आहे?www.marathimahiti.com

एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धती याचा सुवर्णमध्य काढणे जास्त योग्य होईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी आईवडील, भावंड ज्या परिसरात राहतात तिथेच जवळपास घर घेऊन राहण जास्त सोईस्कर होईल. एकत्र राहून एकमेकांशी भांडत राहण्यापेक्षा जवळपास राहून एकमेकांबद्दलची जवळीक टिकवणे जास्त सोईस्कर आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:51 ( 3 years ago) 5 Answer 116763 +22