व्याघ्र प्रकल्प कधी सुरू झाला?www.marathimahiti.com

भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या ३८ वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात (डॉक्युमेंटेशन) ही आपला देश पुढे आहे

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:28 ( 3 years ago) 5 Answer 125695 +22