शिवकाळात किल्ल्यांना विशेष महत्व काय होते?www.marathimahiti.com

स्वराज्याच्या रक्षणाचे एक प्रमुख साधन म्हणून किल्ल्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. राज्याच्या सप्त अंगांत दुर्ग हे एक महत्वाचे अंग आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत परंतु त्यांचा अर्थ जवळपास एकच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:21 ( 3 years ago) 5 Answer 6032 +22