शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत एक बलाढ्य किल्ला जिंकला होता त्याचे नाव काय?www.marathimahiti.com

नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:01 ( 3 years ago) 5 Answer 5996 +22