शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड का केली?www.marathimahiti.com

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

solved 5
वैश्विक Saturday 18th Mar 2023 : 11:25 ( 3 years ago) 5 Answer 96573 +22