शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेतून कसे निसटले याची माहिती?www.marathimahiti.com

यासाठी महाराजांनी शक्कल लढवली होती ती म्हणजे मिठाईच्या पेटाऱ्याची. पेठाऱ्यात बसून महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटले होते. परंतु, अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराज हे पेठाऱ्यातून नाही तर पेठाऱ्याचे भाई बनून बाहेर पडले. श्रीकृष्ण जन्मोस्तवानिम्मीत मिठाई वाटण्याचे महाराजांनी ठरवले.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:22 ( 3 years ago) 5 Answer 15605 +22