शिवाजी महाराजांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट काय होते?www.marathimahiti.com

स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा -
शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहांगिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:25 ( 3 years ago) 5 Answer 27856 +22