शिवाजी महाराजांचे ध्येय काय होते?www.marathimahiti.com

स्वराज्य स्थापन करणे.
आपल्या भूमीला स्वातंत्र करणे.
आपला हक्क मिळवणे.
सगळ्यांना घेऊन चालणारे, सुव्यवस्थित, सुरक्षित राज्य स्थापन करणे.
गोरगरीब जनतेला मुघलांच्या अन्यायातुन मुक्त करणे .
मुघलांच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त होणे

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:57 ( 3 years ago) 5 Answer 117000 +22