शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात किती किल्ले जिंकले?www.marathimahiti.com

असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातून केली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:39 ( 3 years ago) 5 Answer 45267 +22