शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी कोणता किल्ला निवडला?www.marathimahiti.com

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडला जागतिक वारसास्थळाचा दर्जा का नाही मिळू शकत, असाही प्रश्न सातत्याने विचारला जातो. राजस्थानच्या किल्ल्यांप्रमाणे हा दर्जा शिवकिल्ल्यांना का नाही, हा प्रश्न कायम आहे.

solved 5
वैश्विक Saturday 18th Mar 2023 : 11:25 ( 3 years ago) 5 Answer 96588 +22