श्रीलंकेला किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे?www.marathimahiti.com

भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा १२१४.७ किमी (२३%) गुजरात या राज्याला लाभला आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:49 ( 3 years ago) 5 Answer 18662 +22