सध्या भारताच्या घटनेत किती भाग कलमे आणि अनुसूची आहेत?www.marathimahiti.com

भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:31 ( 3 years ago) 5 Answer 3964 +22