सन 1951 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किती टक्के होता?www.marathimahiti.com

सन 1951 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किती टक्के होता?

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे व असंघटित क्षेत्र आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 14:18 ( 3 years ago) 5 Answer 8274 +22