समाजात सामाजिक संवाद का महत्त्वाचा आहे?www.marathimahiti.com

व्यक्तीला सामाजिक संबंधांची गरज नेहमीच भासते. सामाजिक संबंधांच्या माध्यमातूनच व्यक्ती आपल्या अडी-अडचणी सोडवीत असतात आणि गरजा पूर्ण करतात; कारण कोणतीही व्यक्ती ही मूलतः स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी जीवन व्यतीत करू शकत नाही.

solved 5
सामाजिक Thursday 16th Mar 2023 : 16:23 ( 3 years ago) 5 Answer 65350 +22