समूहात किती व्यक्ती असतात?www.marathimahiti.com

किमान दोन व्यक्तींची आवष्यकताः
सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:24 ( 3 years ago) 5 Answer 31622 +22