सविनय कायदेभंग आंदोलन का मागे घेण्यात आले?www.marathimahiti.com

सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:27 ( 3 years ago) 5 Answer 107524 +22