सविनय कायदेभंग चळवळीचे काय परिणाम झाले?www.marathimahiti.com

परिणाम सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे जनतेच्या देशभक्तीला मोठे उधाण आले. लोक सरकारी जागांचे राजीनामे देऊ लागले. तळागाळातील हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:34 ( 3 years ago) 5 Answer 49977 +22