सविनय कायदेभंग चळवळीचे मुख्य कार्यक्रम कोणते होते?www.marathimahiti.com

महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:37 ( 3 years ago) 5 Answer 69144 +22