सांभार तलाव खारट का आहे?www.marathimahiti.com

या तलावातील पाण्यापासून मोठ्या प्रमाणात मीठ मिळते. या मिठाला आयुर्वेदात रोमक मीठ म्हणतात. अरवली पर्वताच्या दऱ्यांमधील गाळ हा या मिठाचा उगम आहे. नदीबरोबर हे मीठ तलावात येते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:16 ( 3 years ago) 5 Answer 60956 +22