सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात?www.marathimahiti.com

एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:17 ( 3 years ago) 5 Answer 68334 +22