सूर्य नाहीसा झाला तर काय होईल?www.marathimahiti.com

सूर्य नसेल तर उर्जा नाही, उर्जा नाही तर यंत्रे नाहीत. मग मानव अगदी आदिमानवाच्या काळात जाईल आणि शेवटी ह्या पृथ्वीवरून नाहीसाच होईल, मुख्य म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे समुद्रातील पाणी गरम होऊन आकाशात जाते. तेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपाने परत जमिनीवर येते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:06 ( 3 years ago) 5 Answer 4280 +22