सेंद्रिय शेती का करावी?www.marathimahiti.com

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.

solved 5
कृषि Tuesday 6th Dec 2022 : 09:47 ( 3 years ago) 5 Answer 4543 +22