सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत?www.marathimahiti.com

विषमुक्त अन्न मिळते. २) रासायनिक खतांवर असलेले अवलंबन कमी होते. ३) कीटकनाशके फवारण्या पासून होणारे दुष्परिणाम व खर्च नाही. ४) बियाणे स्वतः निर्माण करण्यासाठी भर दिला जातो त्यामुळें शेतकरी स्वावलंबी बनतो.

solved 5
कृषि Friday 17th Mar 2023 : 15:56 ( 3 years ago) 5 Answer 84370 +22