स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण होते?www.marathimahiti.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:11 ( 3 years ago) 5 Answer 27113 +22