स्वतंत्र भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते आहे?www.marathimahiti.com

फाळणीमुळे सुमारे 80 लाख निर्वासित पाकिस्तानातून भारतात परत आले. या निर्वासितांचे पुनर्वसन हे मोठे आव्हान होते. दुसरे आव्हान होते 562 लहान-मोठ्या संस्थानांचे संयुक्त भारतात एकत्रीकरण करणे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:05 ( 3 years ago) 5 Answer 75562 +22