स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते?www.marathimahiti.com

छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:07 ( 3 years ago) 5 Answer 98327 +22