स्वातंत्र्यानंतर भारताने अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्याचे ध्येय ठेवले आहे असे कसे म्हणता येईल?www.marathimahiti.com

- स्वातंत्र्यानंतर अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले. भारताने गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी 'हरित क्रांती' सारखा कृषी क्षेत्रात नवा दृष्टिकोन स्वीकारला . गव्हाच्या यशाची प्रतिकृती नंतर भातामध्ये केली जात असे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:24 ( 3 years ago) 5 Answer 113059 +22