स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याची स्थापना कशी झाली?www.marathimahiti.com

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 14 जानेवारी 1949 पर्यंत भारतीय लष्कराची कमान ब्रिटिश कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होती. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराचे अध्यक्ष हे ब्रिटीश वंशाचेच असायचे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची संपूर्ण सत्ता भारतीयांच्या हाती सोपवण्याची वेळ आली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:48 ( 3 years ago) 5 Answer 121246 +22