स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक का म्हणतात?www.marathimahiti.com

स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. हरित क्रांतीनंतरच भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन म्हणाले की, भारतातील कृषी क्षेत्राची स्थिती सुधारण्याची गरज आहे. स्वामीनाथन म्हणाले की, भारतात मोठ्या कृषी संकटाची भीती आहे

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 11:16 ( 3 years ago) 5 Answer 24705 +22