हरित क्रांतीचा भारतातील शेतीवर कसा परिणाम झाला?www.marathimahiti.com

अधिक उत्पन्न देणारी बियाणी व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मात्र कालौघात रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनींवर विपरीत परिणाम झाले.

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 11:48 ( 3 years ago) 5 Answer 97630 +22