हरित क्रांतीचे घातक परिणाम काय आहेत उत्तर?www.marathimahiti.com

हरित क्रांतीमुळे १९७८-७९ मध्ये विक्रमी धान्य उत्पादन १३१ दशलक्ष टन झाले. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा कृषी उत्पादक देश बनला. भारतामध्ये हरित क्रांतीने उच्च पातळीवरील यशाची नोंद केली. त्या काळात भारत अन्नधान्याचा निर्यातदार बनला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:21 ( 3 years ago) 5 Answer 24999 +22