हवामान बदलाचे संकट काय आहे?www.marathimahiti.com

हवामान बदलाचे नवे संकट व परिणाम
वाढते प्रदूषण तसेच अन्य कारणांनी हवामान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या बदलाचे अनेक क्षेत्रांवर होत असलेले दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यातील कृषीक्षेत्रावरील दुष्परिणाम हा गांभीर्याने विचार करण्याजोगा मुद्दा आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाय योजायला हवेत.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 12:18 ( 3 years ago) 5 Answer 111814 +22