हवामान बदलाबद्दल जागरूकता आणि ज्ञान का महत्त्वाचे आहे?www.marathimahiti.com

माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 12:18 ( 3 years ago) 5 Answer 111765 +22