हवामानातील बदलामुळे मातीची धूप कशी होते?www.marathimahiti.com

गारपीट, पाऊस आणि वारा यामुळे जमिनीची धूप
जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहत्या पाण्याच्या वेगामुळे सतत सुपीक माती वाहून जात असते. अशा अवेळी येणाऱ्या पावसामुळे सध्या जमिनीवर पिके कमी असल्यामुळे कोरडवाहू भागात मातीची धूप जास्त होते. गारपीट आणि पावसामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचे कण वेगळे होऊन धुपीस बळी पडतात.

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 13:33 ( 3 years ago) 5 Answer 78555 +22