हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणत्या शतकात झाली?www.marathimahiti.com

६ जून १६७४ रोजी बनारसचे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. महाराज स्वराज्याच्या सिंहासनावर आरूढ झाले. ते आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून, शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या तारखेपासून एक नवीन युग सुरू केले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:25 ( 3 years ago) 5 Answer 96592 +22