हैदराबादला स्वातंत्र्य कधी मिळाले?www.marathimahiti.com

१९४८ पर्यंत निजाम हैदराबाद राज्याचे संस्थानिक होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ हैदराबाद मुक्ति संग्रामाचा शेवट इ. स. १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध केलेल्या पोलीस कारवाईने झाला आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:32 ( 3 years ago) 5 Answer 71628 +22