१६ व्या शतकात भारतावर कोणी राज्य केले?www.marathimahiti.com

१६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:09 ( 3 years ago) 5 Answer 54547 +22