अर्थशास्त्र इयत्ता 6 हा ग्रंथ कोणी लिहिला?www.marathimahiti.com

आर्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजकारण, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 15:37 ( 3 years ago) 5 Answer 51759 +22