भारत एक घटनात्मक प्रजासत्ताक आहे का?www.marathimahiti.com

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:51 ( 3 years ago) 5 Answer 48672 +22