महाराष्ट्र सर्वाधिक लोकसंख्या का आहे?www.marathimahiti.com

सर्वाधिक क्षेत्रफळाचा ठाणे जिल्हा सर्वाधिक लोकसंख्येचाही ठरला आहे. जिल्ह्याच्या शहरी भागातील लोकसंख्यावाढीचा वेग तब्बल ५५ टक्के आहे. सन २००१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ८१ लाख ३२ हजार होती. आज ती १ कोटी १० लाख ५४ हजारांवर गेली आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:06 ( 3 years ago) 5 Answer 82655 +22